मारवाडी समाजात जन्म.. शिक्षण फक्त सातवीपर्यंतआणि बाईची जात अशा सगळ्या गोष्टी प्रतिकूल असूनही जिद्दीने पुढे जात समाज प्रभोधनाचा वसा घेतला आणि एक अजब गोष्ट घडली. चंदाबाई तिवाडी यांना सांस्कृतिक क्षेत्रातील संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार नुकताच जाहीर झाला. पंढरपूर सारख्या ठिकाणी राहून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला भारूडकारहोणं ही काही सोपी गोष्ट नाही. महाराष्ट्रातल्या खेडय़ापाडय़ापासून ते मुंबईपुण्यासारख्या शहरातचंदाबाई तिवाडीच्या भारुडाला आज प्रचंड मागणी आहे. चंदाबाईंचा जीवनपट उलगडून दाखवणारा हा विशेष लेख स्वप्नपंख च्या वाचकांसाठी लोकसत्ताच्या सौजन्याने.
निर्मळ
-
‘निर्मळ’ म्हणजे ‘मळ’ नसलेलं; ‘स्वच्छ’ मग ते जल अथवा मन काहीही असो त्याचा
आस्वाद घेणारी किंवा सहवासात आलेली प्रत्येक व्यक्ती पावन होते. म्हणूनच
गंगाजलाला ...
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
जे कधीच नव्हते, त्याची..
-
सत्ता एकहाती एकवटण्याच्या धोक्याची चर्चा करताना गोडबोले यांनी नेहरूंपासून
नंतरच्या प्रत्येक पंतप्रधानाने मंत्रिमंडळाला तसेच संकेतांना बाजूला ठेवून
परस्पर...
0 comments:
Post a Comment